चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पैनगंगा खदाणीतील कोळसा चोरी प्रकरणात वसुलीची महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे पेशी झाली. ...
शहर व परिसरातील बेवारस भूखंड परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांविरोधात पोलिसांकडे अखेर तीन तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती असून त्यात दूध विक्रेत्याचाही समावेश आहे. त्याद्वारे भूमाफियांशिवाय आणखी कुणा-कुणाविरोधात गुन्हे दाखल होतात, याकडे नजरा लागल्या आ ...
यवतमाळमधील कळंब तालुक्यातील सोनखास गाव अजूनही पारतंत्र्यातच असल्याचे चित्र आहे. कारण, विद्यार्थ्यांना कळंबमधील शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी चिखलाचा रस्ता पार करत ... ...
सतत १३ वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्तांनी प्रहारच्या नेतृत्वात सोमवारी नगरपरिषदेवर धडक देऊन राडा केला. त्यांनी त्वरित घरकूल देण्याची मागणी केली. गेल्या १३ वर्षांपूर्वी धावंडा नदीला महापूर आला होता. ...
जिल्ह्यातील रद्द झालेल्या आठ हजार सिंचन विहिरींना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंजुरी बहाल करून त्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे. ...
गतवर्षी गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशी उध्वस्त झाली. तरीही यावर्षी जिल्ह्यात कपाशीचाच सर्वाधिक पेरा आहे. मात्र मोठ्या प्रमाणात चोर बीटी बियाणे विकले गेल्याने कृषी विभागाचे लक्तरे वेशीवर टांगली आहे. ...
गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही. ...
शहर व परिसरातील बेवारस भूखंडांवर स्थानिक भूमाफियांनी वक्रदृष्टी फिरविली असून अनेक भूखंड गिळंकृत केले. दुय्यम निबंधक कार्यालयातून खातरजमा केल्यास अनेकांचा ‘आपणच भूखंडांचे मालक आहोत’, या भ्रमाचा भोपळा फुटण्यास वेळ लागणार नाही. ...