राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. ...
सत्तेच्या प्रवाहापासून अनेक काळ दूर असलेल्या वंचित बहुजनांना सत्तेत संधी देण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारात वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात अभियान राबवत आहे. ...
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत सुमारे १०० कोटी रुपयांच्या रस्ते व पुलांची कामे होणार असून त्याच्या निविदा जारी होण्याची प्रतीक्षा आहे. कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे या निविदांना विलंब होत असल्याचे बांधकाम अभियंते सांगत आहेत. ...
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पुस्तक विक्रीने बडोद्याच्या ९१ व्या संमेलनाचा विक्रम मोडीत काढला. बडोद्यात चार कोटींची पुस्तके विकली गेली होती. ...
तिळ गूळ घ्या, गोडगोड बोला. मकरसंक्रांती आली की हेच वाक्य सारे उच्चारतात. या मागे कारणही आहे. गोड बोलण्याने कठीण कामेही सहज होऊ शकतात. गोड बोलणे म्हणजे एखाद्याचे लांगूलचालन करणे एवढा मर्यादित अर्थ नव्हे. तर किरकोळ कारणांवरून रागावण्यापेक्षा सामंजस्यान ...
तालुक्यातील लखमापूर येथे माहेरी प्रसुतीसाठी आलेल्या २८ वर्षीय महिलेचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार व निष्काळजीपणा उघड झाला आहे. ...
सातवा वेतन आयोग लागला का हो गुरुजी? आपल्याला किती अरिअर्स मिळेल? केंद्राप्रमाणे मिळेल की नाही?... हेच प्रश्न सध्या शिक्षकांच्या चर्चांमध्ये सुपरहिट आहेत. पण शिक्षक केवळ पैसा कमावण्यासाठी नसतो. विद्यार्थ्यांना अन् अवघ्या समाजालाच ज्ञानश्रीमंत बनविणे ह ...