शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

वळूच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 2:41 PM

मृत महिलेचे नाव फिरोजा बी सुबेदार खाँ (वय ५० वर्षे) असून त्या शहरातील महात्मा फुले नगरमधील रहिवासी आहे

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : येथील महात्मा फुले नगरमधील ५० वर्षीय महिला म्हशी चारण्याकरिता गेली असता म्हशीच्या कळपातील एका वळूने तीला जबर धडक दिली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास साखरा फाट्यानजिकच्या तलावाजवळ घडली.मृत महिलेचे नाव फिरोजा बी सुबेदार खाँ (वय ५० वर्षे) असून त्या शहरातील महात्मा फुले नगरमधील रहिवासी आहेत. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काही म्हशी आणि वळूची टक्कर झाली. यावेळी संतूलन बिघडलेल्या वळूने जवळच उभ्या असलेल्या फिरोजा बी सुबेदार खाँ यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने रिसोडच्या महात्मा फुले नगरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळाला पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार यांनी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास रिसोड पोलीस करित आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडDeathमृत्यू