शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:39 IST

वाशिम: जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून नैसर्गिक आ पत्तीअंतर्गत अथवा विशेष बाब म्हणून शेतकर्‍यांना आर्थिक  मदत मंजूर करावी आणि जिल्ह्यातील शेतांमध्ये करपलेल्या  अवस्थेत असलेल्या पिकांचा सर्वे करावा, अशी मागणी  आमदार लखन मलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्याकडे सोमवार, ११ सप्टेंबरला केली. 

ठळक मुद्दे आमदार लखन मलिक मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून नैसर्गिक आ पत्तीअंतर्गत अथवा विशेष बाब म्हणून शेतकर्‍यांना आर्थिक  मदत मंजूर करावी आणि जिल्ह्यातील शेतांमध्ये करपलेल्या  अवस्थेत असलेल्या पिकांचा सर्वे करावा, अशी मागणी  आमदार लखन मलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्याकडे सोमवार, ११ सप्टेंबरला केली. यासंदर्भातील निवेदनात आमदार मलिक यांनी नमूद केले  आहे, की वाशिम जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात शेतकरी  सोयाबिनची पेरणी करतात. विशेषत: वाशिम-मंगरूळपीर  विधानसभा मतदार संघामध्ये सोयाबीनची सर्वाधिक लागवड  केली जाते. यावर्षी मात्र पावसाचे प्रमाण घटल्याने  दुष्काळसदृष स्थिती उद्भवली आहे. सुरूवातीच्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शे तकर्‍यांच्या शेतातील सोयाबीन नुसतेच हिरवेगार झाले; पण  झाडांना एकही शेंग लागली नसल्याचे प्रकार अनेक ठिकाणी  घडले आहेत. परिणामी, एकरी क्विंटलभर सोयाबिनचे उत् पादन झाले तरी खूप, अशी स्थिती सद्या निर्माण झाली आहे. नापिकीच्या संकटामुळे खरिप हंगामासाठी आतापर्यंत  झालेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त  आहेत. विदर्भात वाशिम जिल्हा सर्वात जास्त शेतकरी आ त्महत्येचा जिल्हा असून शेतकर्‍यांवर ओढवणारे नवे आ िर्थक संकट आणि जिल्ह्यातील विहीरी, गावतलाव, जलयुक्त  शिवारअंतर्गत झालेल्या  प्रकल्पांमध्ये पाऊस न आल्यामुळे  एकही थेंब पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येणार्‍या काळात  भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहेत. ही बाब  लक्षात घेवून वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघासह  जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांचे तत्काळ सर्वेक्षण करून  जिल्ह्यात दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी आमदार  मलिक यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या विशेष मागणीस अनुकुलता  दर्शविली असून शेतकर्‍यांचे हित जोपासता येईल, असा  निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिल्याची माहिती आमदार  मलिक यांनी कळविली.