शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ पॅसेंजरची आगमनाची वेळ कमी करा

By admin | Updated: December 31, 2015 02:25 IST

डिसेंबर २०१५ पासून वर्धा बल्लारशाह या पॅसेंजर गाडीची वेळ बदलून रेल्वेने ती सकाळी ७.१५ ऐवजी ६ वाजता केली आहे.

चंद्रपूरकडे जात असलेल्या प्रवाश्यांची गोची
वर्धा : डिसेंबर २०१५ पासून वर्धा बल्लारशाह या पॅसेंजर गाडीची वेळ बदलून रेल्वेने ती सकाळी ७.१५ ऐवजी ६ वाजता केली आहे. त्यामुळे भुसावळ नागपूर पॅसेंजरने वर्धेला उतरून चंद्रपूरकडे जात असलेल्या प्रवाश्यांची गोची झाली आहे. त्यामुळे या गाडीची वर्धेच्या आगमनाची वेळ सकाळी ६.१५ वरून ५.४५ करा अशी मागणी या गाडीतील प्रवासी करीत आहे.
भुसावळ-नागपूर ही पॅसेंजर वर्धेला सकाळी ६.१५ वा पोहचते. पूर्वी बल्लारशाह पॅसेंजर ही वर्धा स्थानकावरून सकाळी ७.१५ ला सुटायची. त्यामुळे भुसावळ, शेगाव, अकोला येथून चंद्रपूरकडे जाणारे बरेच प्रवासी अनेक वर्षापासून वर्धा येथे उतरून वर्धा बल्लारशाह पॅसेंजरने हिंगणघाट, चंद्रपूर, बल्लारशाकडे जायचे. पण बल्लारशाह गाडी आता सहा वाजताच निघून जाते. त्यामुळे भुसावळ गाडीने आलेल्या प्रवाश्यांना बल्लारशाह गाडी भेटत नाही. परिणामी या मार्गाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. त्यांना सेवाग्राम स्टेशनवर खिशाला कात्री लावून जावे लागते. व तेथे सुद्धा हिंगणघाटकडे जाणारी सोयीस्कर गाडी नसल्याने त्यांची पंचाईत होते.त्यामुळे या गाडीची सकाळी ६.१५ ही आगमनाची वेळ बदलून तिचे आगनमन वार्धा स्थानकावर ५.४५ होईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी प्रवासी करीत आहे.(शहर प्रतिनिधी)