शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 19:23 IST

टरबूजमध्ये व्हिटॅमिन A, C, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि 'लायकोपीन' सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. यात ९० टक्के पाणी आणि 'सिट्रुलिन' नावाचे अमिनो ॲसिड असते. जे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास आणि मेंदू शांत ठेवण्यास मदत करते.

या उन्हाळ्यात टरबुजाचीच जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईत टरबूज खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. यानंतर, छत्तीसगडमध्येही टरबूज खाल्ल्यानंतर लेगेच चिकन खाल्ल्याने फूड पॉयझनिंगचा प्रकार समोर आला. यात एकाचा मृत्यू झाला. यामुळे आपण योग्य पद्धतीने टरबूज खात आहोत की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. यासंदर्भात, प्रसिद्ध डॉक्टर विनोद शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत टरबूज खाण्याच्या योग्य पद्धतीसंदर्भात माहिती दिली आहे.

टरबूजमध्ये व्हिटॅमिन A, C, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि 'लायकोपीन' सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. यात ९० टक्के पाणी आणि 'सिट्रुलिन' नावाचे अमिनो ॲसिड असते. जे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास आणि मेंदू शांत ठेवण्यास मदत करते.

रात्री टरबूज खाऊ नये - 
रात्री टरबूज कधीही खाऊ नका. टरबूज पचायला जड असल्याने रात्रीच्या वेळी ते व्यवस्थित पचत नाही, यामुळे उलट्या आणि जुलाब होऊ शकतात.

टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे -
टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. यामुळे ॲसिडिटी, पोट फुगणे अथवा पोटात मुरडा येणे, आदी समस्या उद्भवतात.

टरबूज खाण्यापूर्वी मुसालेदार अथवा जड अन्न खाऊ नये - 
टरबूज खाण्यापूर्वी किंवा नंतर चिकन-मटण अथवा मसालेदार पदार्थ खाणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. छत्तीसगड आणि मुंबईतील प्रकरणांमध्ये काहीसे असेच जाणवून आले आहे.


मग टरबूज खाण्याची योग्य पद्धत काय -
टरबूज खाण्यासाठी दुपारची वेळ उत्तम. सकाळी नाश्त्यातही ते घेता येईल, मात्र रिकाम्या पोटी खाणे टाळावे. टरबूज खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास पाणी पिऊ नका. तसेच टरबूज अधिक प्रमाणात न खाता केवळ २-३ स्लाईस खाणेही पुरेसे आहे. महत्त्वाचे म्हणजे, बराच वेळ कापून ठेवलेले टरबूज खाणे टाळ. ते ताजे कापून खाणेच आरोग्यासाठी हितकारक आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Caution! 99% Don't Know the Right Way to Eat Watermelon!

Web Summary : Avoid watermelon at night, don't drink water immediately after eating. Consuming non-veg or spicy food before/after is harmful. Best time to eat watermelon is afternoon. Eat fresh, limit to 2-3 slices.
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलSummerउन्हाळा