पाच एकर झुडपी जागेवर १९५५ ते १९६१ दरम्यान तत्कालीन सरपंच स्व. मारोतराव झाडे व स्व. रामचंद्र बारस्कर यांनी तलावाची निर्मिती केली होती. ...
सेलू तालुक्यातील चार सिंचन प्रकल्पांपैकी रिधोरा हा मध्यम प्रकल्प आहे. या विभागात कार्यरत अधिकारी ...
गावातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीचा वचपा काढण्याकरिता शिवसेना तालुका संघटक सुनील पारसे ...
नगर परिषदमध्ये आज ठरलेली पुर्वनियोजित बैठक ऐनवेळी रद्द झाली. यामुळे संतप्त अपंग बांधवानी ...
कर वसुलीचे उद्दिष्ट गाठाल तरच विकास कामांसाठी निधी मिळेल, असा इशाराच शासनाने दिला होता. ...
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा मिळून दारूबंदी झोन निर्माण करण्यात आला आहे. ...
गर्भसंस्कार या नावाने मातेला मंत्र, दैवी कथा ऐकविण्याचे प्रकार सध्यास वाढीस लागले आहे. त्यामुळे बाळ जन्मानंतर हुशार होतो असा समज आहे. ...
शहरातील सिव्हील लाईन भागातील न.प.च्या मालकीचा जलतरण तलावातील फिल्टर प्लांट नादुरूस्त असल्याचे कारण पुढे करत सदर जलतरण तलावाला कुलूप लावण्यात आले आहे. ...
केंद्र शासन नदी स्वच्छता अभियान राबवित आहे. या अंतर्गत गंगा, यमुना अशा मोठ्या नद्यांची स्वच्छता होत आहे. ...
जिल्ह्यातील १६ हजार ८७६ आदिवासी विद्यार्थ्यांना २०१५-१६ या वर्षातील शिष्यवृत्ती मिळालेली नाही. ...