वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीनही जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने परप्रांतातून दारूची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात आहे. यामुळे या जिल्ह्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
सामाजिक वनीकरण शाखेच्या मदतीने आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या बांधावर, शेतकºयांच्या शेतजमिनीवर वृक्ष लावगड करता येणार आहे. तसा शासननिर्णय नुकताच निर्गमित झाला आहे. ...
न्यायालयीन प्रक्रिया व नेहमीच पोर्टलच्या वादात अडकलेली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यात शासनाने दिलेल्या निकषानुसार आपल्याला जवळची शाळा मिळावी म्हणून शिक्षक शक्कल लढवित असल्याचे समोर येत आहे. ...
येथील शिवाजी चौक परिसरात असलेल्या एका पानटपरीच्याखाली स्फोटके पडून असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ती ताब्यात घेत पाहणी केली असता ते स्फोटके नाही तर दिवाळीत वापरण्यात येत असलेले चायनामेड अनार असल्याचे समोर आले. ...
नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी ...
शासनाच्यावतीने प्रत्येक घर धुरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ घेण्याकरिता अनेक शिबिर आणि मेळावे झाले. असे असताना अद्यापही ग्रामीण भागात चुलीचा धूर निघत आहे. ...
दिवसेंदिवस नियोजनाअभावी पाण्याची समस्या बिकट होत होत आहे. याकडे समस्त समाजव्यवस्थेकडून दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्यासहीत जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. ही समस्या निवारण्याकरिता तातडीने प्रयत्न न झाल्यास या जमिनीवर पाण्यासाठी तिसरे ...
जम्मु-काश्मिरातील कठुवामध्ये आठ वर्षीय बालीकेवर झालेल्या अत्याचाºयाच्या प्रकरणातील दोषींना फाशी द्या, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने करण्यात आली. ...
गाव शहरातून नदीत मिळणारे दूषित पाणी, त्यात येत असलेला कचरा व रेती माफियांकडून नदीपात्रात झालेले खड्डे आणि पात्रात वाढलेली जलपर्णी यामुळे नदीचे स्वास्थ धोक्यात आले आहे. ...