माविम व उमेद अंतर्गत स्थापन केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात दारुबंदी व व्यसनमुक्ती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नोंदणीकृत बचत गटांना ४ हजार रुपयाचे अनुदान देण्याचा निर्ण ...
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किरायेदार, घरमालक, समाजातील आर्थिक दुर्बल घटक, बेघर, निराधारांना घरकुलाचा लाभ दिला जातो. असे असताना वर्धा शहरात केवळ ज्यांची घरे भाडेतत्त्वावर आहेत, केवळ त्यांचेच आवेदन स्वीकारण्यात आले आहे. ज्यांचे स्वत:चे झोपडे अथवा कुडा ...
गावात फेरफटका मारला असता काही लोक जुगार खेळताना आढळून आले. त्यामुळे त्यांनी त्या जुगार खेळणाऱ्याला हटकल्याने जुगार खेळणाऱ्यांनी बाचाबाची केली. याचे रुपांतर मारहाणीत होऊन जुगार खेळणाऱ्यांनी काठी व गोट्यांनी हल्ला चढविला. यात मारोती सिडाम यांच्या डोक्य ...
सेलुतील गणपतराव जोशी आणि आबाजी वऱ्हाडपांडे यांनी १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांना सेलू येथे आणले होते. त्यांच्या हस्ते येथील मारवाडी मोहल्ल्यात गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यावेळी या मंडळात बारा जणांचा सहभाग असल्याने लोकमान्य टिळकांनी या मंडळाचे नाम ...
अनेक वर्षांपासून या इमारतीची डागडुजी झालेली नसून येथे अद्ययावत तलाठी कार्यालय बांधून देण्याची मागणी कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात टाकून कामकाज करावे लागत असल्याचे तलाठी सांगतात. ...
समाजकार्य विभाग न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे संशोधन प्रकल्प : गुणवत्ता आणि सामाजिक यथार्थता या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमात भंडारा येथील सामाजिक संशोधक डॉ. प्रदीप मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले. ...
श्वानाच्या चाव्याने ज्येष्याचा बळी गेल्याने शहरासह लगतच्या ग्रामीण भागात श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि ...
ग्रामोद्योगाला चालना देणाऱ्या येथील गांधीवादी मगन संग्रहालय समितीकडून समुद्रपूर तालुक्यातील ठरावीक शंभरावर शेतकऱ्यांकडून २० टक्के अधिक भाव देऊन देशी कापसाची खरेदी केली जाते. कापूस ते कापड अशा खादीच्या प्रवासादरम्यान धाग्यांना नैसर्गिक रंगाई काम होते. ...