पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे राज्यातील सामाजिक सौहार्दवर प्रतिकूल परिणाम होत आहे, असे टीकास्त्र मावळते राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी सोडले आहे. ...
सोन्याचे दागिने परिधान करायला महिलांना आवडतात. मात्र एका महिल्याच्या पोटातून दीड किलो सोनं बाहेर काढण्यात आल्याचं कोणी सांगितलं तर कोणी सुरुवातीला विश्वासच ठेवणार नाही. पण हो हे खरं आहे ...