दुरुस्तीचे काम पूर्ण होई पर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून या विभागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ...
राज्यभर पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ... ...