मालेगाव : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, चारा-पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. तालुक्यातील २५ गावे व ८० वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ७ लघुप्रकल्पांपैकी बोरे अंबेदरी व साकूर प्रकल्पात मृत पाण ...
अंदरसुल : अंदरसुल ग्रामपंचायतचा टेकेश्वरी येथील पाणीपुरवठा बंधारा पालखेड डाव्या कॅनॉलच्या प्रासंगिक आरक्षणाच्या पाण्याने भरण्यात आला होता. नंतर बंधारा ... ...
चांदवड : तालुका परिसरात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. सध्या तालुक्यातील नऊ गावे व दहा वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणीपुरवठा विभागाचे सी.प ...
कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. या बागांवर तालुक्याचे आर्थिक गणितही जुळले आहे; पण दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने व विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठल्याने संत्र्याच्या बागा कशा वाचवायच्या, असा प्रश्न बागायतदार शेतकऱ्यांना भेडसा ...
येथील प्रभाग दोन आणि चारमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. लोकांनी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडूनही दुर्लक्ष करण्यात आले. मंगळवारी या भागातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आपला राग व्यक्त केला. ...
चांदवड : तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने सध्या पाणीटंचाईचा प्रश्न जनतेला भेडसावत आहे. उन्हाळ्यात दरवर्षी टॅँकरची मागणी वाढत असते. यंदा मात्र नऊ गावे व दहा वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसी ...
शेंद्रा एमआयडीसीतून येणारे पाणी जालन्यात अत्यल्प देण्यात येत असून, बीयरच्या कंपन्यांना मात्र, ऐन दुष्काळातही मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...