लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
जासई येथील राजिपच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमात मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.प्रत्येक नागरिकांनी निर्भय वातावरणात मतदान करुन लोकशाही बळकट करा.कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. ...