भाजप देखील लहान भावासाठी कुठलीही तडजोड करण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युतीतील भावा-भावाचे नाते केवळ घोषणेपुरतेच होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
विधानसभा निवडणुकीत कुणाचा पराभव कशामुळे झाला, याची चर्चा अजूनही गावोगावी सुरू असली तरी विजयी उमेदवारांच्या गुलालामागे त्यांनी निश्चित केलेली अशी एक रणनीती होती. ती रणनीती यशस्वीपणे राबविल्यामुळेच त्यांना विजयापर्यंत जाते आले. काही उमेदवारांनी विधानसभ ...
यामधील सर्वजण हे राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य, पदाधिकारी होते.असंख्य नेत्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कामाच्या जोरावर राज्याचे नेतृत्व केले. त्यांची परंपरा प्रत्येक निवडणुकीत कोणी ना कोणी पुढे चालवत आले आहेत. ...