ग्रामीण भागाचा शाश्वत आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ६ सप्टेंबर २०२० रोजी, राज्य मंत्रीमंडळाने कृषी पर्यटन आणि उत्पादन विपणनाद्वारे ग्रामीण विकासाला चालना देणे, कृषी व्यवसायाला पाठिंबा देणे आण ...