गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी असून, मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात खासगी वाहनांनी जाणाऱ्या वाहनच ...
टोल वसुलीतून २०१७ पासून आतापर्यंत टोल नाक्याचे सहायक लेखा व्यवस्थापक विजया रामाराव कोंडामरू (४१) रा. कवाली नेल्लोर (आंध्रप्रदेश) व सहायक उपव्यवस्थापक हर्षित टिपूलाल अग्रवाल (४०) रा. व्यंकटेश सिटी, बुटीबोरी या दोघांनी मिळून १ कोटी २४ लाख ८० हजार रुपया ...
वारंवार मुदतवाढ देऊन या मार्गावरील टोलमधून गेल्या दोन वर्षात तब्बल २ हजार ५०० कोटी रूपयांची वसुली बेकायदा केली जात असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. ...