या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, नवी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...
ठाण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून गळाला लावण्याचे प्रकार सुरु असतांनाच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याच शिवसेनेवर आता गंभीर आरोप केला आहे. ...