टी-२० वर्ल्डकपनंतर भारताच्या टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडणार असल्याचं कोहलीनं जाहीर केलंय. पण बीसीसीआयनंही त्यानंतरचा संपूर्ण प्लान तयार केलाय. जाणून घेऊयात... ...
who is the new coach of Team India: मुख्य कोच रवी शास्त्री आगामी टी20 विश्व कपनंतर आपले पद सोडण्याची शक्यता आहे. बीसीसीआय किंवा शास्त्रींकडून यावर खुलासा आलेला नाही. बीसीसीआय डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा असल्याने शास्त्रींचा एक महिन्याचा कार्यक ...