सीबीआयचे संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यात जर सुंदोपसुंदी जुलैपासून सुरू होती तर वर्मा यांचे अधिकार काढून त्यांना अचानक रजेवर पाठवण्याची कारवाई आततायीपणाची वाटावी अशा घाईने का केली? ...
आजी-माजी आमदार आणि खासदारांवरील प्रलंबित फौजदारी खटले फक्त त्यासाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयांत चालविले, तर त्यांचे निकाल लवकर लागू शकणार नाहीत. ...