कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सोशल डिस्टंसिंग तसेच लॉकडाऊनच्या नियमांमुळे पुरी येथील जगन्नाथाच्या रथयात्रेच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. ...
विशेषत: संवेदनशील क्षेत्रातील १६५ हेक्टर या क्षेत्राबाबतची याचिकाच फेटाळण्यात आल्याने येथील उरल्यासुरल्या पर्यावरणाचीदेखील हानी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ...
यात्रा यंदा आयोजित केल्यास त्यामुळे कोरोना साथीचा आणखी मोठ्या प्रमाणावर फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिच्या आयोजनास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. ...
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास य़ांनी ईएमआय दिलासा देण्याची सूचना बँकांना केली होती. यावर बँकांनी ग्राहकांना ईएमआय दिलासा देतानाच त्यावरील व्याजाचा हिशेब दिला होता. तो आतबट्ट्याचा होता. ...