संत मुक्ताई साखर कारखाना परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लागवड केल्यास वाहतूक बचत होऊन शेतकऱ्यांना अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य होईल, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. ...
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कर्जमाफी करायचे सोडून शेतक-यांनी सोसायटीतून घेतलेले कर्ज संत तुकाराम साखर कारखान्याने शेतक-यांच्या बिलातून कापून घेतल्याने ऊसउत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. ...
सध्या डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव सहकारी साखर कारख्यान्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वसाकावर बुधवारी (दि. १९) अवसायकाची नेमणूक करण्यात आली. विशेष लेखापरीक्षक (साखर वर्ग-१) राजेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी कार्यस्थळावर कार्यकारी सं ...
कारखान्याने शेतक-यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप करत व्याजासह देयके देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...