Chandrakant Patil : भाजपा महायुती सरकारने नेमलेल्या गायकवाड आयोगाची मुदत संपल्यानंतर गेले सव्वा वर्ष महाविकास आघाडीने नव्याने राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन केलेले नाही, असा आरोप चंद्रकात पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केला. ...
कोरोनाचा आलेख कमी झाल्याने ज्या शहरांचा रुग्णवाढीचा दर हा दहा टक्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी महापालिकांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. ...