शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
गोगावले यांच्या विधानानंतर शिवसेनेतील वाद समोर आला. मंत्रिपदावरून दोन नेते एकनाथ शिंदेंकडे लॉबिंग करत होते. त्यावेळी घडलेले प्रसंग गोगावलेंनी समोर आणले. ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी भास्कर जाधव यांनी मेळावा घेऊन "मला काही सांगायचे आहे.." असे म्हणत मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली होती. ...
या बैठकीला उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोराट, तर शरदपवार गटाकडून जयंत पाटिल आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. ...
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांसाठी ही आघाडी काम करते असा आरोप राऊतांनी केला आहे. ...