आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजधानी साताऱ्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेतेमंडळींना आवतण धाडले आहे. ...
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासण्याची परीक्षा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ८० शाळांतून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. ...
युवकांचा लक्षणीय सहभाग : दोन वनराई बंधारे बांधून प्रारंभरहिमतपूर : वॉटर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवायचाच, असा निश्चय करून कोरेगाव तालुक्यातील बेलेवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून दोन वनराई बंधारे बांधून जलसंधारणाच्या कामाला प्रारंभ केला आहे.वॉटर क ...
दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अजिंक्यतारा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेब किल्ल्याच्या पायथ्याशी तीन वर्षे तळ ठोकून होता. मात्र, मावळ्यांच्या जिद्दीपुढे औरंगजेबला हा किल्ला जिंकता आला नाही. आता याच किल्ल्याच्या संरक्षणासाठी साताºयातील अनेक माव ...
स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले राजकारणातील रथी-महारथींना घाम फुटत असतो. मात्र, वाई तालुक्यातील आसले गावचे ८१ वर्षांचे माधवराव निगडे यास अपवाद आहे. गावातील भावकी आणि गट-तटातून त्यांनी ग्रामपंचायतीत सलग बाराव ...
श्रीराम जय राम जय जय राम आणि जय जय रघुवीर समर्थच्या नामघोषात ३३६ व्या दासनवमी महोत्सवास सज्जनगडावर प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. यानिमित्ताने श्री रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने नऊ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दासनवम ...
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज एक नवा आकडा सांगतात. सत्यता नसतानाही ते आकडे सांगण्यात माहिर आहेत. मला वाटतं ते रतन खत्रीकडे कामाला होते का? रोज एक नवा आकडा? ते म्हणतात राज्यात ३६ हजार विहिरी बांधल्या, मला वाटतं रस्त्यावर पडलेले खड् ...