नदीच्या पात्रात सुमारे २०० जणांनी अतिक्रमण करून घरे बांधली असल्याचे यावेळी लक्षात आले. पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत. त्यामुळे या घरांमध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रगती कॉलनी येथील महापालिकेच्या ...
नादरपूरच्या अंजना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना स्मशानभूमीपर्यंत जाण्यास अनेक अडचणी येत आहेत. पाच ते दहा फुट पाणी असल्याने अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनातूनच स्मशानभूमीपर्यंत आणावे लागत आहे. ...