मुलांच्या परिक्षा म्हणजे, पालकांसाठी कसोटीचा काळ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परिक्षाच्या दिवसांमध्ये मुलं आधीच तणावात असतात. अशातच पालकांनी मुलांना समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. ...
पहिल्यांदा जेव्हा प्रेमात मन दुखावलं जातं, एखादं नातं संपतं हा अनुभव व्यक्तीचं जीवन बदलवून टाकतो. प्रेम आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. ...
मुलांची शाळा म्हणजे पालकांच्या डोक्याला ताप असतो. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या कामाचा व्याप आणि सोबत मुलांच्या शाळेतील नियम. अनेक पालकाच्या नाकी नव आणतात. ...