५९ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरीने बाजी मारली आहे. खल्वायनने सादर केलेल्या संगीत ताजमहाल नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाले. तसेच आश्रय सेवा संस्थेने रत्नागिरी या संस्थेच्या संगीत जय जय गोरी शंकर या नाटकासाठी तृतीय पारितोषिक ...
रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत शेवटची पाच मिनीटे असताना अजिंक्यपदावर आपली पकड घट्ट केली आणि 37-32 असा नेत्रदिपक विजय नोंदवित स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेली "मिनी राज्य अजिंक्यपद" असा लौकिक मिळवलेल्या निमंत्रित जिह्यांच् ...
कोरोनाग्रस्त चीनमध्ये नांतोंग विद्यापीठात वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या येथील तीन विद्यार्थिनी अखेर मायदेशात परतल्या आहेत. या तिघींमधील सादिया हिने तेथील परिस्थिती आणि आपला प्रवास याबाबत माहिती दिली. ...
घाडगेवाडी व काळंबेवाडी साठी एकच विहीर असून, एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. दोन्ही गावठाणांना पुरेल इतका पाणीसाठा त्या विहिरीत शिल्लक राहत नाही. त्यामुळे काळंबेवाडी पुनर्वसन गावठाची नळपाणी पुरवठा योजना करताना काळंबेवाडी साठी स्वतं ...