मोदीजी सध्या राष्ट्रवादाची भाषा करतात. परंतु, जनतेच्या मुद्दावर ते बोलत नाहीत. विकासाचं राजकारण न करता विनाशाचं राजकारण भाजपने केले आहे. मात्र देशातील युवकांना नोकऱ्या देऊन मजबूत करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, महागाई कमी करणे हा देखील एक राष्ट्रवा ...
तेजप्रताप यादव यांच्या भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. तेजप्रताप यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले की, राजदच्या परंपरागत मतदार संघातून बाहेरच्या व्यक्तींना निवडून देऊ नका. ...
बिहारमध्ये ११ जागांसाठी अडून बसलेल्या काँग्रेसने अखेर ९ जागांवर निवडणूक लढविण्यास संमती दर्शविली आहे. तसेच आपल्या दोन जागा काँग्रेस सीपीआयएमला देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोधी पक्षांची महाआघाडी सत्तेतून नक्की घालवेत, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ‘जनआकांक्षा' रॅलीमध्ये केला. ...