वादग्रस्त ट्विट करण्यासाठी राम गोपाल वर्मा नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विट्सवरून वादही उद्भवतात. आता त्यांनी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दलही अशाच आशयाचं ट्विट केलं आहे. ...
जगातील जवळपास 200 देशांपैकी भारताच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास जेव्हा सुपरस्टार रजनीकांत भारताचे पंतप्रधान बनतील तेव्हाच भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल ...