अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली, जिल्हा प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. ...
पुढील तीन ते चार तास रेल्वे सेवा सुरू होण्यासंदर्भात अधिकृत काहीही सांगता येणार नाही असा निरोप रेल्वे विभागाकडून मिळत आहे. मुंबई, हैद्राबादहुन येणाऱ्या एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या विविध स्थानकावर थांबविण्यात आले आहेत. ...
Maharashtra Weather Update : परतीच्या मान्सूनपूर्वीच (Monsoon returns) राज्यात पावसाचा धडाका बसणार आहे. २४ ते २७ सप्टेंबरदरम्यान विदर्भासह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क ...