शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळून त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एका अर्थाने किसान पार्सल एक्स्प्रेस शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केल ...
देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नियंत्रण कक्षात एकाच दिवशी सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची अफवा पसरल्यामुळे खळबळ उडाली. परंतु तीन दिवसात सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती डीआरएम शोभना बंदोपाध्याय यांनी दिली. ...
एका वृत्तानुसार, हवाई वाहतूक कंपन्यांनी १,५०० कोटी रुपये प्रवाशांना परत केले आहेत, तर तीन हजार कोटी रुपयांचे ट्रॅव्हल क्रेडिट दिले आहे. हवाई वाहतूक कंपन्या आणि सरकार यांच्यातील वाटाघाटीदरम्यान ही आकडेवारी समोर आली आहे. ...