सध्या ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज दुपारी ४ वाजता सुटते आणि दुसर्या दिवशी सकाळी ९.५५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचते. ...
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या नव्या ८ गाड्यांमुळे केवडिया परिसरातील आदिवासींच्या विकासालाही चालना मिळेल. पर्यटकांची संख्या नव्या रेल्वेगाड्यांमुळे एक लाखांनी वाढेल. ...
लासलगाव : नाशिकवरून मुंबई व दिल्लीला जाणारी राजधानी एक्स्प्रेस येत्या १९ जानेवारीपासून रोज धावणार असल्याने प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. ...
Market Sangli- शेतीमालाच्या देशातर्गंत वाहतुकीसाठी केंद्र शासनाने किसान रेल सुरू केली आहे. शेतीमाल, फळांच्या वाहतूक भाड्यात ५० टक्के सवलतही दिली जात आहे, पण अन्न उद्योग मंत्रालयाने शेतीमालाच्या यादीत बेदाणा व द्राक्षाचा समावेश केलेला नाही. या दोन्हीं ...
दर्शनी मूल्य दहा रुपये असलेला समभागाची किंमत २५ ते २६ रुपये प्रतिसमभाग निश्चित करण्यात आली आहे. यातून उभारण्यात आलेला निधी रेल्वेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी वापरला जाणार आहे. ...