चिमण्या-पाखरांच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार ही फार मोठी समस्या उद्भवली असताना सुट्टीच्या कालावधीत ती जबाबदारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारून भूतदयेचा स्वीकार केला आहे. ...
सध्या राज्यात पाण्याचा दुष्काळ सर्वत्र जाणवत असून, हजारो गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. कोकण परिसरातसुद्धा पाण्यासाठी वणवण करणारी गावे अद्याप ऐन उन्हाळ्यात दुष्काळग्रस्त जीवन जगत आहेत. ...
बेकायदा दगडखाणीच्या माध्यमातून ब्लास्टिंग करून हजारो ब्रास नैसर्गिक संसाधनाची खुलेआम लूट अलिबाग तालुक्यातील श्रीगाव-तळाशेत भागात सुरू आहे. महसूल प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ...