मुळा धरणाचा डावा कालवा शनिवारी सकाळी बंद करण्यात आला. उजव्या कालव्यातून ११०७ क्युसेकसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. सद्यस्थितीत धरणात २१ हजार २९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
अनुदानातून वगळण्यात आलेल्या चंदन शेती करणा-या शेतक-यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आता सातबारा उता-यावर चंदनाची नोंद केली जाणार आहे. याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी सचिवांना आदेश दिला आहे. ...
राहुरी शहरातील भरवस्तीमध्ये गुरुवारी (दि.१३ फेब्रुवारी) मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. ...
सायकलवरून फिरून घरोघरी पुस्तक पुरवित फिरते वाचनालय राबविणारे हराळ यांच्या घरात आजही दोन हजार दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे़. याशिवाय त्यांनी सुरू केलेल्या जिजामाता ग्रंथालयात तब्बल पंधरा हजार पुस्तके आहेत. ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती पाहण्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह भारतातून अभ्यागत येतात़. १९९१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या औषधी प्रकल्पात दुर्मिळ वनस्पती असून राज्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. ...
भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे़. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (दि़४) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले़. ...
राहुरी बसस्थानकासमोर असलेले एटीएम फोडण्याचा चोरटे प्रयत्न करीत असल्याची पोलिसांना चाहूल लागली. अचानक पोलिसांना पाहताच पाच जणांनी येथून पलयान केले़ पोलिसांनी एका चोरट्याचा एक किलोमीटर पाठलाग करुन त्यास मल्हारवाडी शिवारात पकडून अटक केली. ...