राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Twitter Reply To Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला पत्र लिहून त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला आहे. ...
भाजप उत्तराखंडमध्ये आपल्या मित्र पक्षांवर अवलंबून नाही. गोव्यात खरी निवडणूक ही निकाल जाहीर झाल्यावर सत्तेसाठी होणारी फाटाफूट आणि होणाऱ्या पक्ष त्यागानंतर असल्याचे त्याला चांगले माहीत आहे ...
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले नाहीत तर गावातील गुंडाबाबत बाेललाे हाेताे, असा खुलासा केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी नाना पटाेले यांच्या विराेधात आंदाेलन उभारले आहे. हा वाद सुरू असताना नाना पटाेले यांनी दिल्ली गाठली आहे. ...
जर आज देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर सरकार कोण बनवणार? भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोण? मोदी सरकारचे तीन सर्वात मोठे अपयश कोणते? जाणून घ्या... ...
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामधून पंतप्रधानपदासाठी कुणाला पसंती आहे असे विचारले असता उत्तर प्रदेशमधील जनतेने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पसंती दिली. ...