येता जाता हॉर्न कशाला... दुसऱ्यांना त्रास कशाला... हानी होते दुसऱ्याची..या जिंगलची शब्दरचना प्रसिध्द कवी संदीप खरे यांची असून सलील कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहे. ...
पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा काय माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. प्रदूषणमुक्ती करायची असेल, तर ती समाज आणि नागरिकच करू शकतात; त्यासाठी आपण प्रबोधन केले पाहिजे, असे मत वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी ...
वाशिम : वाशिम जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली ...
डिझेल व पेट्रोल वाहनांसाठी गेल्या १८ वर्षात टप्प्याटप्प्याने १२० पीयूसी यंत्र वितरित केले. परंतु एवढी वर्षे होऊनही या यंत्राचे ‘कॅलिब्रेशन’च (मापांकन) झाले नाही. परिणामी, कसे येणार प्रदूषण नियंत्रणात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
प्लास्टिक व थर्माकोल विक्रीस बंदी असतानाही राजरोसपणे प्लास्टिकची विक्री करणाऱ्या अंबाबाई मंदिराच्या परिसरातील १५ विक्रेत्यांवर छापे टाकून गुरुवारी महानगरपालिका आरोग्य विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी प्लास्टिक पिशव्या जप्त ...
तालुक्यातील माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अमलनाला धरणातील पाणी हिरवे झाल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. निरीच्या चमूने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ...
कोरपना तालुक्यातील अमलनाला धरणातील पाण्याने धारण केलेला हिरवा रंग सर्वत्र औस्युक्याचा विषय ठरला आहे. पाणी एकाएकी हिरवे होण्यामागील कारणांचा अद्यापही उगडला झाला नाही. ...
कसबा बावडा परिसरातील जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), झूम घनकचरा प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. शासकीय विश्रामगृह, भोसलेवाडी, कदमवाडी, लाईन बझार परिसरात पसरणाऱ्या ...