वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील प्रदूषणही कमी करता येणार आहे, असे देशाचे माजी केंद्रीय प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी सांगितले. ...
माजलगाव शहर व ११ खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्र दुरूस्तीच्या नावाखाली ६-७ महिन्यांपासून बंद असल्याने या गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. ...
ठाण्यातील सांस्कृतिक चळवळीतील अग्रगण्य चळवळ म्हणून अभिनय कट्ट्याची ओळख आहे. कट्ट्यावर केवळ मनोरंजन नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक कार्यक्रम सादर केले जातात.असाच समाजप्रबोधन करणारा ४४५ क्रमांकाचा कट्टा. ...