हे सर्वेक्षण ४० निकषांवर घेण्यात आले. त्याचे 'रँकिंग' अखेर केंद्राने जाहीर केले असून पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबई महापालिका आणि पुणे शहराचा क्रमांक लागला आहे.... ...
आदित्य याने बालाजी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या खिशातील ३ हजार ३०० रुपये रोख रक्कम आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला.. ...
प्रशासकीय राजवट लागल्यानंतर पाच महिन्यांत महाविकास आघाडीच्या नेत्यांना, तर त्यानंतर महायुतीच्या नेत्यांना अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने प्रकल्प अद्याप सुरू झालेले नाहीत.... ...