भारत सरकारने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करारमध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. 'पाकिस्तानच्या सर्व चुकीच्या कृतींचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम झाला आहे. ...
बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीनं धुमाकूळ घालणाऱ्या पाकिस्तानचा स्टार गोलंदाज वहाब रियाझला स्पर्धेच्या मध्यावर मोठी बातमी मिळाली आहे. ...
पाकिस्तान आणि भारतात सध्या विस्तवही जात नाहीय एवढे वातावरण तंग बनले आहे. सतत भारताला पाण्यात पाहणारा पाकिस्तान आता आर्थिक गर्तेत एवढा खोल बुडालाय की त्याचे तुकडे तुकडे व्हायचे बाकी राहिले आहेत. ...