farmer success story तालुक्यातील नानटे गावचा सुशिक्षित तरुण शेतकरी नीलेश नामदेव तांबे यांनी शेतीमध्ये केलेली वाटचाल संपूर्ण तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे. ...
Organic Farming : सह्याद्रीच्या कुशीतल्या भोर तालुक्यातील २६ वर्षीय सौरभ खुटवड हा सेंद्रीय शेतीचा प्रयोग करणारा शेतकरी आहे. जाणून घ्या त्याचा सेंद्रिय शेती प्रवास सविस्तर(Organic Farming) ...
रासायनिक खते, कीटकनाशकांमुळे शेती आणि माणसांचे आरोग्य बिघडत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने नैसर्गिक मळे फुलविणाऱ्या कृषी सखींना मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...
रासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीचे आरोग्य, झाडांची, उत्पादकता यावर परिणाम होत असल्याचे कसोप (ता. रत्नागिरी) येथील धनंजय जोशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रासायनिक खतांचा वापर थांबवून संपूर्ण सेंद्रीय शेतीकडे वळले. ...
Farmer Success Story : कमी खर्च, जास्त नफा आणि रासायनिक खतांपासून दूर राहून आरोग्यदायी उत्पादन देणाऱ्या नैसर्गिक शेतीची दिशा दाखवत बाबुळगाव (ता. कंधार) येथील सुमनबाई बोराळे यांनी रानभाजी 'कर्टुले' लागवडीचा प्रयोग करून स्थानिक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श ...