केंद्र व राज्यातील सरकार बँक घोटाळे करून पळून जाणाऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे बेकारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असून सर्वसामान्य गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणत असलेला कांदाच सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत रडवेल, असा ...
येथील रहिवासी राहुल बाजीराव पगार यांचे मोकभणगी शिवारातील शेतातून आजच्या कांद्याच्या बाजारभावाप्रमाणे १ लाख १ हजार ७९० रुपये किमतीचा साठवलेला कांदा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. ...