देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या वाढलेल्या दराने लोकांना रडविले आहे. कुठे 80 रुपये किलो तर कुठे 130-140 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. तर मध्यंतरीच्या काळात कांदा तब्बल 200 रुपयांना विकला जात होता. ...
खामखेडा : गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके व पाऊसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी खरीप हंगामातील पिके परतीच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्याचा शेतातील मका, बाजरी व लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याच्या ...
लासलगाव : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून मंगळवारी (दि.२४) लासलगाव बाजार समिती आवारात एकाच दिवशी २०५० वाहनातून सुमारे बावीस हजार क्विंटल कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. हा आजवरचा विक्रम मानला जातो. मोठ ...
कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक क्षमता कमी केली आहे. त्यामुळे व्यापारी व शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. ही जाचक अट शिथिल करून साठवणूक क्षमता वाढवावी, अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी नागपूर येथे झालेल्या ...
येवला तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली आली. मात्र आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने ऐन कापणीच्या वेळेस खरीप हंगामाचे नुकसान झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने ...