E-ferry from gateway of india to uran: कोट्यवधींचा खर्च करूनही मोरा बंदरात गाळाची समस्या अद्यापही कायम राहिली आहे. ऐन दत्तजयंतीच्या यात्रेतच प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांसह स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे. ...
bajari bajar bhav हिवाळा सुरू झाल्यापासून उष्मांक जास्त असलेले धान्य व पदार्थांना मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही बाजरीच्या विक्रीत वाढ झाली आहे. ...