शहरानजिक असलेल्या पांगरीतर्फे असदवन येथून परवानगीचा कालावधी संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन सुरूच आहे. याकडे स्थानिक महसूल यंत्रणेने मात्र दुर्लक्षच केले आहे. ...
ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक गेल्या आठ वर्षापासून विरंगुळा केंद्रांच्या प्रतिक्षेत आहेत. शासन निर्णय होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आणखी किती वाट बघायची असा प्रश्न ज्येष्ठ ...
निसर्गाच्या कुशीत :निसर्गाने दीर्घायुष्य दिलेले कासव मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे अल्पायुषी ठरू लागले आहे. खाण्यासाठी, पाळण्यासाठी, जादूटोणा, नदीतील वाळू उत्खनन, पाणी प्रदूषण, मासेमारी आदी कारणांमुळे कासवांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली ...
कोल्हापूर : जागतिक वारसा सप्ताहानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्सतर्फे उद्या, शनिवारी ... ...
नागपुरातील अॅड. श्रीपाद वैद्य यांनी निसर्गाची पूजा लिखित स्वरूपात रचली आहे. त्यांच्या या पूजेची नोंद ‘मिरॅकल्स वर्ल्ड रेकॉर्ड’ ने ‘लॉँगेस्ट हॅण्डरिटन मॅन्युस्क्रीप्ट आॅफ गॉड निसर्गदत्त इकोवर्शिप’ म्हणून केली आहे. ...
ताज्या पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणथळ सारख्या स्त्रोतांचे संवर्धन करणे हे सर्व नागरिकांचे मूलभूत कर्तव्यच आहे. पाणथळ जागा या जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. भूगर्भातील पाणी ठराविक पातळीपर्यंत राखणे, पूर रोखणे, पाणी जम ...