ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक कार्यालयामध्ये अनेक रिक्त जागांवर कनिष्ठ कर्मचारी कामकाज करीत असून, वर्कशॉपपासून ते डेपोपर्यंत अनेक ठिकाणी वरिष्ठांच्या खुर्चीवरून कनिष्ठांचीच मर्जी चालत असल्याच्या तक्रारी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे करण्यात आ ...
शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली़ यानिमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ ...
देशात आज अराजकता वाढली असल्याने संविधान अडचणीत आले आहे. संविधान वाचवायचे असेल, तर लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत अॅड. सुजाता चौंदते यांनी व्यक्त केले. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या तोरंगण जवळ अंबोली- तोरंगण - जव्हार घाटात भांगदेवाजवळ एक खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जण ठार तर ४१ जण जखमी झाल्याचे समजते. ...
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, साहित्यिक आणि निरूपणकार प्रा. डॉ. यशवंत त्र्यंबक पाठक यांचे शनिवारी (दि.२३) पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. ...