सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला नांदूरमधमेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जात असून, या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे. हा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी लासलगाव शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार य ...
बांधकाम पूर्ण करूनही पूर्णत्वाचा दाखला न दिलेल्या सुमारे पन्नास हजार मिळकती महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळल्यानंतर प्रशासनाने त्यावर नोटिसांची कारवाई सुरू केली. त्यावर सुनावणी सुरू आहे; परंतु याच दरम्यान अनेक इमारतींना पूर्णत्वाचे दाखले मिळाल्याने जुन ...
तब्बल २८० कोटी रुपयांचे स्काडा मीटर खरेदी करण्यासाठी काढलेल्या निविदेतील परस्पर फेरबदल हा वादाचा मुद्दा ठरल्यानंतर सीईओ प्रकाश थविल यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचे मानले जात असून, त्यामुळे गोंध ...
गोदावरी नदीत प्रदूषण होतच असते; परंतु त्याचबरोबर तपोवनात गोदा-कपिला संगमातील प्रदूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाले. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर गोदा प्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढा लढणाऱ्या राजेश पंडित यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली ...
शहराचे वातावरण सध्या कमालीचे बदलले आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे वातावरणात दमटपणा वाढल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. सायंकाळी साडेसहा वाजेनंतर पावसाच्या हलक्या सरींचा दोन दिवसांपासून शिडकावा होत आहे. मंगळवारीही (दि.११) सायंकाळी पावस ...
पावसाळा सुरू होताच महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कधी कमी दाबाने तर कधी थेट वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या विजेच्या उपकरणांचेही नुकसान होत आहे. या संदर्भात तक्रा ...
पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार् ...
वृत्तपत्र वाचल्याशिवाय सहसा कोणी घराच्या बाहेर पडत नाही. कुठल्याही ऋतूची पर्वा न करता वृत्तपत्र विक्रेते आपले काम अत्यंत इमानदारीने व कष्टाने पूर्ण करतात. शासनाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत व सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार ...