विदर्भ हा आत्महत्यांचा प्रदेश, तर यवतमाळ ही राजधानी अशी ओळख दुर्दैवाने निर्माण झाली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीच काही बोलत नाही. ...
"मतदाराला बसण्याकरीता ५० खुर्च्यांची सोय करावी. तापमानाची स्थिती लक्षात घेता मंडपात कुलर व फॅनची व्यवस्था करावी. थंड पाण्याची सोय करावी, ज्येष्ठ नागरीकांना प्रथम प्राधान्य देऊन मतदान करून घ्यावे. केंद्राजवळ डॉक्टर व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात याव ...