मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अवघ्या ५० रुपयांच्या सुट्या पैशांवरून प्रवाशाचा कंडक्टरसोबत वाद झाला, त्यातून वातानुकूलित बसच्या काचा फोडण्यात आल्याने बेस्टला २० हजारांचा फटका बसला आहे. ...
काँक्रिटच्या रस्त्यांचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)ची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. र ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नव्याने तयार करण्यात येत असलेल्या आकुर्ली अंडरपासचे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील रस्त्याचे काम पूर्ण आले आहे ...