मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील प्रभादेवी रेल्वे मार्गावरील दुमजली पुलाचा आराखडा तयार झाला आहे. ...
Mumbai News: महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची सातत्याने आरोग्य तपासणी केली जात असून, मागील वर्षी तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात दंतविकार आणि दृष्टिदोषाने ग्रासल्याचे समोर आले आहे. ...
Mumbai News: पवई येथे जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्ता पुलाजवळ १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा जलवाहिनीला मंगळवारी पहाटे मोठी गळती लागली. यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. ...
Mumbai Crime News: कुंभमेळ्याला जाण्यासाठी दक्षिणा मागण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याची सोन्याची अंगठी दोन साधूंनी पळवल्याचा प्रकार कांदिवली परिसरात घडला. याप्रकरणी समतानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Mumbai News: बेस्ट उपक्रम ही मुंबई महापालिकेची नैतिक जबाबदारी असून, बेस्टला पालिकेने कायम १०० टक्के आर्थिक मदत करावी. बेस्टच्या ताफ्यात स्वत:च्या फक्त तीन हजार ३३७ नाही, तर सहा हजार बस हव्यात. ...
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक टीव्हीवर त्याचा फोटो पाहिल्यानंतर घाबरला होता. ...