मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एखाद्याला आलेला झटका, हे देशाचं किंवा राज्याचं धोरण ठरू शकत नाही. कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता प्लास्टिकबंदी करून नागरिकांकडून दंड आकारणं साफ चुकीचं आहे. ...
मराठी कवितेला आणि साहित्याला अजरामर कविता देणाऱ्या अरुणा ढे-यांच्या आतापर्यंत अनरेड आणि अनहर्ड कवितांची मैफिल रंगली ती 'क' ह्या कार्यक्रमातून. हा 'क' ह्या कार्यक्रमाचा चाैथा प्रयोग होता. ह्या आधी या कार्यक्रमात अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर ह्यांनी हज ...
पर्यावरणाच्या रक्षणाचा आणि मच्छिमारांच्या भवितव्याचा विचार करता थर्माकोल बॉक्स ऐवजी शासनाने मासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करण्यासाठी 100 % सबसीडी अंतर्गत मासे विक्रेत्या महिलांना सवलत द्यावी. ...
मालाड पश्चिम येथे काल मुंबईतील सर्वात जास्त 110 मिमी पाऊस पडला. काल मध्यरात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसात आज सकाळी 8 च्या सुमारास मालाड पश्चिम एरंगळ येथील बस स्टॉप जवळ भास्कर भोपी मार्गावर सुमारे 150 वर्षीय पूरातन वडाचे झाड कोसळले ...